लॉर्ड वेलस्ली ने तैनाती फौजेचा वापर भारतातल्या राज्यांना आपल्या नियंत्रणा खाली आणण्या साठी केला होता. तैनाती फौज धोरणा अंतर्गत इंग्रज आपल्या सैन्याची एक तुकडी तैनाती फौजेचा स्वीकार केलेल्या राज्यात पाठवत असे. आणि त्या सैन्याचा वापर त्या राज्याच्या सुरक्षे साठी केला जात असे पण त्या सैन्या वर इंग्रजांचेच नियंत्रण असत असे, आणि त्या सैन्याच पूर्ण खर्च त्या राज्यांला भरावा लागत असे. या धोरणा मुले इंग्रज भारतात खूप शक्तिशाली बनले, आणि त्यांना पूर्ण भारतावर नियंत्रण मिळवणे शक्य झाले.
तैनाती फौज धोरणात लादल्या गेलेल्या अटी